उंचावणे आज उद्देश या योजनेचा असणार आहे मित्रांनो, ग्रामीण भागातील मुला मुलींना संगणक घेणे परवडत नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुला-मुलीं करिता मोफत, संगणक योजना सुरू केली आहे तरी त्याच बद्दल संपूर्ण. माहिती आज आपण या पाहणार आहोत या योजनेअंतर्गत, विद्यार्थ्या ंना मोफत प्रशिक्षण पण इथे दिले जाणार आहे एक माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण. असणार आहे आता मित्रांनो या योजनेची प्रमुख उद्दिष्टे, काय असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. विद्यार्थ्यांना संगणक खरेदीसाठी 100% अनुदान मिळणार, आहे ते प्लस त्यांना मोफत प्रशिक्षण पण मिळणार आहे. यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्यात आहे एक. महत्त्वाचा निर्णय असणार आहे अशा प्रकारचे विविध उद्दिष्टे, या योजनेचे मित्र होते दिलेल्या निकष व पात्रतेसाठी अटी आणि शर्टिका असले पाहिजे त्याबद्दलची पण संपूर्ण, माहिती लगेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो. लाभार्थी मागासवर्गीय असला पाहिजे म्हणजेच अनुसूचित, जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती यापैकी कोणत्याही. कास्ट मधल्या असाल तर प्रत्येक विद्यार्थी या योजनेसाठी, अर्ज करू शकतो 2002 2007 अथवा लाभार्थीचे वार्षिक. उत्पन्न 35 हजाराच्या आत असल्याबाबतचा दाखला, 2015 16 असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबातील. कोणती शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे म्हणजेच, तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करत असेल तर तुमच्या. कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला, पाहिजे त्याबद्दलचा ग्रामसेवकाकडून दाखला तुम्हाला इथे. लागणार आहे लाभधारकांनी यापूर्वी सदरच्या योजनेचा, लाभ घेतलेला नसला पाहिजे याबद्दलचा पण. ग्रामसेवकाकडून लाख लाख गरजू व पात्र असले बाबतचा, ग्रामसेवकाचा दाखला तुम्हाला ते लागणार आहे लाभधारक. स्थानीक रहिवासी असल्याबाबत रहिवासी प्रमाणपत्र पण तुम्हाला घ्यायचा आहे लाभार्थ्यांचा स्वतःच्या घराचा नमुना आठ चा उतारा किंवा जागा भरायचा, असल्यास घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक. असणार आहे आता मी तुला माहिती जर तुमचं स्वतःचं जर. घर असेल तर तुम्हाला कसे केलेला करारनामा तुम्हाला इथे लागणार आहे तसेच लाभार्थी बारावी पास, असल्याचे वय एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे. प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जर तुम्हाला मान्य, असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू, शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त बारावी उत्तीर्ण असणे. आवश्यक आहे तसेच तुमच्याकडे असते पण आवश्यक, आहे त्यासाठी जे काय डॉक्युमेंट लागतात त्याबद्दलची. माहिती इथे पण दिलेली तर तुम्ही पाहू शकता आवश्यक, कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र. एमएससीआयटी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पालकांच्या, आधार कार्ड संगणक खरेदी करायचे बिल आणि बीज. कनेक्शन अशाप्रकारे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या, योजनेसाठी नक्की अर्ज करू शकतात, धन्यवाद, जय हिंद. जय महाराष्ट्र.